Wednesday, January 26, 2022

महाराष्ट्रातील २०२२ मधील पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्ती

महाराष्ट्रातील २०२२ मधील पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्ती !


     २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असते .दर वर्षीप्रमाणे  यावर्षी देखील २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे .देशातील एकूण १२८ जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .यामध्ये महाराष्ट्रातील १० व्यक्तींचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पद्म पुरस्काराणे गौरव करण्यात आला आहे .म्ह्राष्ट्राम्धील पुरस्कार विजेत्या व्यक्तीविषयी आपण जाणून घेणार आहोत .


१.जेष्ठ गायिका प्रभा अत्रे 


प्रभा अत्रे या जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आहेत .त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ मध्ये पुण्यामध्ये झाला .त्या किराणा या घराण्याच्या गायिका आहेत .डॉ.प्रभा अत्रे यांनी एकाच मंचावरून हिंदी आणि इंग्रजीमधील संगीतावरील  ११ पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे .संगीतामधील योगदानासाठी भारत सरकारने १९९० मध्ये पद्मश्री ,२००२ मध्ये पद्मभूशन पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते .यावर्षीचा भारतरत्न नंतर सर्वोच नागरी पुरस्कार असणार्या पद्मविभुषन या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे .


२.सायरस पूनावाला -

सायरस पूनावाला यांना भारतामध्ये व्याक्सीन किंग म्हणून देखील ओळखले जाते .सिरम इन्सटीट्युत ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत .भारतातील लस निर्मिती क्षेत्रात हि कंपनी अग्रेसर आहे .कोविड १९ वरील म्ह्त्वच्या असणाऱ्या कोविशिल्ड या लसीची निर्मिती याच कंपनीने केलेली आहे .भारतासह १६५ देशांमध्ये व्याक्सीन चा पुरवठा केला जातो .सायरस पूनावाला यांना पद्म्भूष्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


३.नटराजन चन्द्रशेखरन होत असते .

नटराजन चंद्र शेखरन हे tata कंपनीच्या TCs विभागाचे प्रमुख आहेत .देशातील एक नावाजलेले उद्योगपती आहेत .त्यांना पदम्भूष्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


४.सुलोचना चव्हाण -

महाराष्ट्रामध्ये लावणी म्हटली सुलोचना चव्हाण यांची आठवण हमखास होते .लावणी गायन व पार्श्वगायक म्हणून त्यांनी अनेक गाण्यांना आवाज दिला आहे .त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

५.सोनू निगम -

हिंदी सिने गायक ,प्रसिद्ध गायक सोनू निगम याला त्याने आजवर दिलेल्या भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


६. विजयकुमार डोंगरे -मेडिसिन क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला .

७.बालाजी तांबे (मरणोत्तर )

श्रीगुरू बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे .त्यांनी दिलेल्या आयुर्वेदाच्या क्षेत्रामधील योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

८.अनिल राजवंशी -यांना विद्यान क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आल आहे .

९.भीमसेन सिंगल -

१०.डॉ.हिम्मतराव बावस्कर -वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


Thursday, January 20, 2022

*चालू घडामोडी दिनांक २० जानेवारी २०२२

 *चालू घडामोडी दिनांक २० जानेवारी २०२२ 


१.ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी महत्वपूर्ण निकाल देताना सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसींचा डेटा व माहिती ही महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला उपलब्ध क्ररुन देवा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य स्र्र्कारला दिले आहेत .

२..महिला व बालविकास  विभाग द्वारे सरळ सेवे अंतर्गत भरण्यात येणारी बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब व समकक्ष पदे आता महाराष्ट्र र्राज्य लोकसेवा आयोग अर्थात (MPSC )द्वार्रे भरण्यात येणार्र आहे .

3..राज्य लोकसेवा आयोग अर्थात mpsc ने काही दिवसांपूर्वी जाहीर केल्यानुसार अपशब्द वापरणाऱ्या एका उमेदवारा विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे .MPSC च्या विवध भरती ,निकाल इत्यादींविषयी उमेदवारांना माहिती देण्यासाठी आयोगाद्वारे  twitter खाते सुरु करण्यात आले होते मात्र काही उमेदवारांकडून आयोगाबद्दल अपशब्द वापरण्यात येत असल्यामुळे अशा उमेद्वारांव्र्र कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते .


४..कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात  वाहन विम्यामध्ये कसलीही वाढ करण्यात   आली नव्हती मात्र आता विमा कंपन्यांनी विम्याच्या रकमेमध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव विमा नियामक इर्र्डा ला दिला आहे .


५.भारताची टेनिस स्टार  खेळाडू सानिया  मिर्र्झा ने टेनिस मधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे .ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीत झालेल्या पराभवानंतर तिने ही घोषणा केली .मार्टिना हिंगीस व सानिया मिर्झा ही जोडी स्पर्धेत गाजली .

६ .आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC ने जाहीर केलेल्या वार्षिक t २० संघात भारताच्या स्म्र्रुती मानधना हिने स्थान मिळवले आहे .

७.भारतीय क्रिकेट संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे . या दरम्यान एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या लोकेश राहुल आहे 

८.भारताने सुपरसोनिक ब्राम्होस क्रुझ या क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाह्नी घेण्यात आली .भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ने ओदिशातील बालासोर च्या किनार पट्टीवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली .चीनसोबत सुरु असलेल्या सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हि चाचणी अत्यंत महत्वाची आहे .

९.भारतीय औषध नियामक मंडळ CDSOने कोविशिल्द व कोव्याक्सीन या लसिना नियमित बाजारात विक्रीसाठी मान्यता दिली आहे .या लसिसाठी मार्केट ओथोराय्झेषण लेबल दिले जाऊ शकते .



Wednesday, January 19, 2022

चालू घडामोडी दिनांक 19 जानेवारी 2022

 1.महाराष्ट्र राज्यातील चार आयुर्वेदिक महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन ने देशभरातील 44 आयुर्वेद महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.


2.राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील भरती प्रक्रियेसाठी चे परीक्षांची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या वडगेस्ट कम्पन्य व सर्व खाजगी कपन्यांकडी ल काम स्थगिती देण्यात आली आहे.


3.महाराष्ट्र राज्यातील गाजलेल्या 1996 च्या कोल्हापूर बाल हत्याकांड मधील आरोपी गावित बहिणींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर उच्च न्यायालयाने जन्म ठेपेत केले आहे.


4.राज्यातील 14 कोटी 37 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


5.ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता व्हॉइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ असणार आहेत.


6.कंबोडिया मधील गोल्ड मेडल विजेता मगावा नावाच्या  उंदीर मृत्यू पावला .पाच वर्षे त्याने कंबोडिया पोलीस मध्ये भु सुरूंग शोधण्याची सेवा दिली होती.


7.2014 च्या तुलनेत खनिज तेलाचे भाव सध्या प्रति बॅरल मागे 87 डॉलर इतके पोहचले आहेत

चीनने बनवला स्वतः चा चंद्र!😲

 चीनने बनवला स्वतः चा चंद्र!😲








  चीनने स्वतः चा चंद्र बनवला आहे .विश्वास नाहीना बसत पण हे सत्य आहे.चिन्यांच्या अजब देशात आशा गजब गोष्टी घडणार नाहीत असं कस होईल?अमेरिकेला सतत महासत्तेच्या स्पर्धेत मागे टाकण्याचा चंग बांधणाऱ्या या चीनने स्वतः चा सूर्य बनवण्या पाठोपाठ आता चंद्र देखील बनवला आहे म्हणे.जगभरात कोरोनाच्या विषाणू ला पसरवल्याने चीनची नाचक्की झाली .मात्र त्याचा थोडदही फरक त्यांना पडल्याचे दिसत नाही.विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करून नवनविन शोध लावण्याचे त्यांचे स्तर एकसारखे सुरूच आहे .


*चंद्राच्या वातावरणाची हुबेहूब निर्मिती:

  चीन मधल्या जियंगझु या नावाच्या प्रांतामध्ये चिनी शास्त्रज्ञांनी चंद्राच्या भूमीसारखा प्रदेश व वातावरण निर्माण केले आहे.या भागामध्ये चंद्रावर जसे वातावरण असते अगदी तसेच वातावरण येथे शास्त्रज्ञांनी निर्माण केले आहे.तेथे चांद्रप्रमाणे गुरुत्वाकर्षण बळ देखील कार्यरत राहत नाही .जेवढा वेळ हवे असेल तेवढा वेळ हे वातावरण तयार ठेवता येते.



चीनने बनवलेला हा कृत्रिम चंद्र आहे तरी कसा?

  चीनने तयार केलेल्या या कृत्रिम चंद्राचा व्यास हा दोन फूट आहे.येथील वातावरण अगदी चंद्राच्या वातावरणाशी मिळतेजुळते आहे.या वातावरणामध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम ऑक्सिजन मिसळला आहे.चंद्राच्या जमिनीवर असलेल्या डोंगर ,खडक ,मातीप्रमाणेच इथली रचना आहे.


हा असा कृत्रिम चन्द्र बनवण्यामागे चंद्राच्या जमिनीचा चंद्राचा अभ्यास करणे ,चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे ,व चंद्राला जाणून घेण्याचा उद्देश आहे.


चीनच्या शास्त्रज्ञांनी असा कृत्रिम चंद्र बनवण्याची प्रेरणा एका रशियन शास्त्रज्ञांच्या प्रयोगावरून घेतली आहे.असा प्रयोग करून चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे हे त्यांचे उद्देश आहे.

   

Saturday, January 15, 2022

फेक कॉल आल्यावर काय कराल ?

 फेक कॉल आल्यावर काय कराल ?





      पूर्वीच्या काळी फोन नसताना संदेश पाठवले जात .कोणी घोडेस्वार ,वाटसरू या मार्फत पत्राद्वारे हे संदेशाचे आदान प्रदान केले जात .त्या नंतरच्या काळात जसे नवनवीन शोध लागत गेले तसतसे यात बदल होत गेले .व काही काळाने फोन नावाचा प्रकार अस्तित्वात आला .दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादाद्वारे संपर्क  साधणारीहि यंत्रणा  टेलिफोन ग्राहम बेलने पहिला फोन तयार केला व इथपासून फोनचा वापर करण्यास सुरुवात होऊ लागली .कालानुरूप त्याचे विविध शोधाद्वारे आधुनिकीकरण झाले व आज जे आपल्याला त्याचे रूप पाहायला मिळते ते स्मार्ट फोन हाही एक आधुनिक प्रकार आहे .आजकाल फोन हा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे .केवळ संभाषणा पुरताच त्याचा वापर सीमित न राहता त्याचा आवाका खूप मोठा बनला आहे .पण जसे याचे उपयोग अनेक ,हा वापरण्याचे जसे फायदे अनेक तसेच त्याच्या सुरक्षेलाही तसेच महत्व आहे .आपल्या स्मार्ट फोनच्या सुरक्षेविषयी आपण खरच जागरूक आहोत का ?आपल्या फोनवर कुणी फेक कॉल किवा मेसेज केला तर काय करायचे ?तो फेक नंबर कसा ओळखायचा ?या सर्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत .

       पूर्वी ल्यांडलाईड प्रकारचे फोन होते .या फोनवर येणारे कॉल्स हे नेमके कोणाचे हे कळत नसत .त्यामुळे काही काळाने संशोधन होऊन  ल्यांडलाईड फोनवर आलेले कॉल्स कोणाचे हे समजावे यासाठी डिस्प्ले स्क्रीन बसवण्यात आली .पुढील काळामध्ये मोबाईल ची निर्मिती झाली त्यावर या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोनि फोन केला हे कळणे सोपे झाले .android टेक्नोलोजी ने तर फोनच्या व्याख्याच बदलून गेल्या व स्मार्ट फोन जन्माला आला .या टेक्नोलोजी सोबतच आपल्या मोबाईल वर विवध सुविधा देणारे एप हि उपलब्ध झाले .


          आपल्या कडे असलेल्या नंबर्स पैकी कोणता नंबर कोणाचा तो  फेक आहे कि नाही हे सांगणारे शेकडो एप्स सध्या आपल्याला गुगलवर उपलब्ध आहेत .त्यापैकी trucaller हे एप सध्या लोकप्रिय ठरले आहे .मात्र आता हे एप वापरणाऱ्या व्यक्तींनी यावरही उपाय शोधले आहेत .आता खोटी नावे टाकून आयडी बनवले जातात .त्यामुळे फेक नंबर शोधणे कठीण बनत चालले आहेत .

*कुठे शोधाल फेक कॉल शोधणारे एप्स -फेक कॉल शोधणारे हे एप्स तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता .

*फसवणुकीचे वाढले प्रकार -*कॉल द्वारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहेत .अमुक मंत्री बोलतोय ,बँकेतून बोलतोय अशा बतावणी  करून एप व कॉल द्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत .


चालू घडामोडी दिनांक १५ जानेवारी २०२२

चालू घडामोडी दिनांक १५ जानेवारी २०२२ 


*आज भारतीय सेना दिवस .

१.हवामानाची इत्यंभूत माहिती देणारे सी-व्याड ड्युअल पोलारेज डॉपलर वेदर रडार वेरवली मुंबई येथे बसवण्यात आले आहे .

२.तमाशामध्ये विद्रोही लेखन करणारे शाहीर राजाराम यशवंत पाटील यांचे निधन.

३.आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनातील प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत आता या आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनात ६ एअर ब्याग अनिवार्य करण्यात आले आहेत .

४.ऑस्ट्रेलियन सरकारने सर्बियाचा स्तर टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला विसा नाकारला आहे .

५.आफ्रिका येथे सुरु असलेल्या बोर्डर गावस्कर क्रिकेट ट्रॉफी मध्ये भारताचा कसोटी सामन्यात ३-१ असा पराभव झाला . 

६.१६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्ट अप योजना म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी  यांनी घोषणा केली आहे .


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे पत्रक जारी प्रवेशपत्र नसल्यास मिळणार नाही प्रवेश !



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २३ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी mpsc ने नवे प्रसिद्धी पत्रक जारी  केले आहे .

या नव्या प्रसिद्धी पत्रकात राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी आवश्यक असणार्या प्रवेश पत्राबाबत विविध नव्या सूचना आयोगाने जारी केल्या आहेत .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ च्या अनुषंगाने जारी केलेल्या  प्रसिद्धी पत्रकामधील नव्या सूचना खालीलनुसार -




या  प्रसिद्धी पत्रकानुसार महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ०२ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली होती व सुधारित वेळापत्रकानुसार हि परीक्षा आता २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे .
२.आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे या आधी जारी  करण्यात आलेले प्रवेशपत्राच्या  आधारे परीक्षार्थीला नियोजित परीक्षा स्थळावर प्रवेश देण्यात येईल .


३.यासोबतच वयाची कमाल मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या देण्यात आलेल्या संधीनुसार संबंधित उमेदवारांना त्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत .
४.प्रवेशपत्रा शिवाय प्रवेश दिला जाणार नाही .