Monday, August 30, 2021

 1.पेट्रोल डीझेल विना वाहतूक करण्याकडे वाटचाल सुरु आहे.देशातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची गर्दी पाहता पेट्रोल आणि डीझेल चा वापर हद्दपार व्हायला हवा यासाठी इथेनॉल -मिथेनोल ,जैव इंधन निर्मितीसाठी देशाचे प्रयत्न सुरु आहेत .तसेच जलमार्गाचा विकास करून त्याद्वारे सर्वाधिक वाहतूक कशी करता येईल याचा विचार सुरु असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे .


२.लेखक व नाटककार जयंत पवार यांचे निधन  झाले आहे.

३.लोणार सरोवर परिसरातील इजेकटा  ब्लान्केतच्या जतनासाठी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वन्यजीव विभागाने हालचाली सुरु केले आहे .

४.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नवीन शैक्षणिक धोरनाची उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात अमलबजावणी कशी करावी याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर आहेत .व यांच्या समितीने नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे अशी माहिती दिली .


५.टोकिओ येथे सुरु असलेल्या परालाम्पिक स्पर्धेमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळाले आहे .निषाद कुमारने उंच उडीमध्ये रौप्य पदक तर विनोद कुमारने थाळी फेक्म्ध्ये कांस्य पदक पटकावले आहे.तर  अवनी लेख्राने दहा मीटर standing प्रकारात गोल्ड मेडल पटकावले आहे .



No comments:

Post a Comment