इतिहासात डोकावताना -
जन्म -
- १८७४ -समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज
- १९२७-जि.एस रामचंद्र -भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यु -
- २००९-मराठी संगीतकार भास्कर चंदावरकर
चालू घडामोडी २६ जुलै
१.महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग अनुस्तही असल्याचे दिसतेय .केंद्रीय मंत्रालयाच्या संकल्पनेतून फीत इंडिया हा उपक्रम राबवण्यात येतो .यामध्ये महाराष्ट्रातील केवळ ८८०० शाळांनाच प्रमाणपत्र मिळाले आहे.
२.महाराष्ट्रात ३५ रेल्वे योजनांचे काम सुरु आहे एकूण २०१७ किलोमीटर लांबीच्या १६ मार्गांचे हे काम आहे .यावर ९११३७ कोटी रुपये खर्च होणार आहे .
३.जपान येथे सुरु असलेल्या टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये भारताची मल्ल प्रिया मलिक हिने जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्प्द्क पटकावले .
४.प्रिया मलिक सोबतच वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारताची वेट लीफ्तर मीराबाई चानू हिने रौप्य पदक पटकावत भारताला सुरुवात करून दिली .
५.तेलंगाना मधील राम लिंगेश्वर महादेव मंदिर ( रामप्पा )मंदिराला युनेस्को ने जागतिक वारसा स्थळ(world Herritage) म्हणून घोषित केले आहे.
या मंदिराची स्थापना १२१३ काकतिया वंशाचे महाराजा गणपती देव यांनी केली होती .
६.रशिअन नेवी च्या ३२५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारताचे नौदलप्रमुख कार्मबीर सिंघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
७.महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जर २७ जुलै रोजी होणार्या jee मुख्य परीक्षेच्या तिसर्या स्तराच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याला जाता आले नाही तर त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र ओर्धन यांनी घेतला आहे .
८.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमामधून 'देश प्रथम ,नेहमीच प्रथम 'चा नारा दिला आहे .देश स्वन्तान्त्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिना कडे वाटचाल करत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडो आंदोलन उभे केले पाहिजे असे ते म्हणाले .
९.कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी .एस.येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे .
१०.आज २२ वा विजय दिन .१९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांमध्ये झालेल्या या भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते .
No comments:
Post a Comment